| |
|
|
By Admin |
26-Sep-2017
महाराष्ट्राचे प्रशासकीय ०६ विभाग, महाराष्ट्रात एकूण ०५ प्रादेशिक विभाग, नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे, नदी व काठावरील महत्त्वाची शहरे, प्रमुख आदिवासी जमाती, राष्ट्रीय उद्याने, प्रमुख घाट, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प,खनिज संपत्ती, विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, महत्त्वाची धरणे, प्राचीन लेण्या
Read Full Article →
|
By Mr. Krishna Navsupe |
07-Sep-2017
सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.
Read Full Article →
|
By प्रा. अभिता निकम |
20-Jul-2017
मानवी मनातील शोक किंवा दु:ख या स्थायी भावनेतून करुण रसाचा उगम होतो.
Read Full Article →
|
By प्रा. अभिता निकम |
20-Jul-2017
मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. कथा कविता कादंबरी वाचताना व चित्रपट-नाटक पाहताना मनातील कामवासना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.
Read Full Article →
|
By प्रा. अभिता निकम |
11-Jul-2017
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
Read Full Article →
|
By Mr. Krishna Navsupe |
10-Jul-2017
इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते : इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडलेआस = हे असे घडले.
Read Full Article →
|
By डॉ. सुखदा म्हात्रे |
01-Feb-2017
अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात.
Read Full Article →
|
By सौ कुंदबाला त्रिभुवन |
18-Jan-2017
प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठे तरी एक आणि समान असावी लागते. तिच्या लेखन रुपात एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता असते.
Read Full Article →
|
By सौ. नवले सुनंदा प्रभाकर |
04-Jan-2017
‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.
Read Full Article →
|
By Mrs. S.C. Wani |
22-Oct-2016
व्दिपकल्पीय पठारी प्रदेश – मध्यवर्ती उच्चभूमी,प्राकृतिक रचना, अरवली पर्वत, पूर्व राजस्थानची उच्चभूमी, बुंदेलखंड, माळवा पठार, विंध्याचल – बाघेलखंड, छोटा नागपूरचे पठार,विंध्य रांग, हवामान, मृदा, नैसार्गिक वनसंपत्ती, प्राणी जीवन, लोकसंख्या आणि वसाहती, शेती, खाणकाम, उदयोग, वाहतूक, पर्यटन,नैसर्गिक आपत्ती.
Read Full Article →
|
|
|
By Mr. Nawale Sudam Balasaheb |
01-Oct-2016
We may define tense as that form of a verb which shows the state of an action/event.
Read Full Article →
|
By Admin |
29-Aug-2016
The NCERT designs textbooks, support material, training programmes etc. to meet diverse needs of country. Based on NCERT designed syllabus and text books individual state boards create books. Therefore preparing for competitive exams without NCERT text books is not easy.
Read Full Article →
|
By Admin |
14-Aug-2016
English is an important subject in Banking Exams, MBA, CAT, MAT, GMAT, SSC, MPSC, UGC NET SET, MH-CET for LAW, CLAT, MH-CET for BED, MH-TET, Entrance Exams and other Competitive Exams. Following are important topics In English and proper strategy is required for each topic.
Read Full Article →
|
|